पावसाने चांगलाच जोर धरला असल्यामुळे प्रत्येकाने पावसात चिंब भिजण्यासाठी, मनसोक्त डुंबण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा विचार केला असेल. जाण्यापुर्वी आपण खालील ठिकाणावर जात नाहीत आहोत ना ह्याची खात्री करून घ्या. खालील ठिकाणे हे पावसाळ्यात करण्यायोग्य नाही आहेत. एकाएकी पावसाचा जोर वाढल्यास ओढे नदीनाले भरून वाहू लागतात आणि अशावेळी अपघात होण्याची शक्यता आहे.
खालील ठिकाणी जाताना तुम्हाला कमीतकमी एक तरी ओढा ओलांडावाच लागणार आहे. त्यामुळे काळजी घेतलेली चांगली.
तसेच तटबंदीवर, कड्यावर किंवा धबधब्यात सेल्फी घेण्याच्या प्रयत्न करू नका. सेल्फीच्या वेडापायी अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.
भटकंती करताना घरी आपली कोणीतरी वाट बघत आहे हे ध्यानात ठेवा. तसेच आपण कुठे आणि कोणाबरोबर जात आहोत ह्याची कल्पना घरात देऊन ठेवा.
Team ॥महाराष्ट्र देशा॥
फोटो सौजन्य – सह्याद्री मित्र WhatsApp group
https://www.facebook.com/desha.maharashtra/posts/694641804079524

